Tuesday, 12 December 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना उस्मानाबाद जिले के 34 हजार 599 किसानों का 175 करोड 10 लाख रुपयों का कर्ज माफ


उस्मानाबाद, दि. 12 : राज्य सरकार ने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना का निर्णय लेकर कर्जदार किसानों के जीवन के दु:खो का भार हलका करने का प्रयास किया है ।  इस योजना के अंतर्गत पात्र किसानों के 1 लाख 50 हजार रुपयों तक तो नियमित रुप से कर्ज अदा करनेवाले किसानों को प्रोत्साहन पर रक्कम देने के लिए सरकार प्रयत्नशील है ।  उस्मानाबाद जिले मे कुल 82 हजार 538 किसान इस योजना के अंतर्गत पात्र ठहरे है । इसमे से अभी तक 34 हजार 599 किसानों को 175 करोड 10 लाख  47 हजार 294 रुपये कर्जमाफी दी गई है । जिले मे डिसेंबर, 2017 से प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण की सुरुवात हुई है और यह आखरी चरण मे है । 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना के अंतर्गत उस्मानाबाद जिले के अनियमित रुप से कर्ज अदा करनेवाले  कुल 23 हजार 129  किसानों के खातों मे 148 करोड 90 तथा प्रोत्साहनपर कर्जदार कुल 11 हजार 470 किसानों के खातो मे 26 करोड 19 लाख रुपये जमा किए गए है ।  
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना के अंतर्गत किसानों की कर्जमाफी के ऑनलाईन आवेदन करने के बाद प्रशासन और बँक के स्तर पर कर्जो की जांच करके सूचना एवम तंत्रज्ञान विभाग की ओरसे पात्र लाभार्थी किसानों की ग्रीन लिस्ट बँकों को दी गई है । इस लिस्ट के अनुसार बँको की ओर से संबंधित किसानों के खातों मे कर्जमाफी और प्रोत्साहनपर फायदे की रकम हस्तांतरीत की गई है । जिन किसानों कर्जमाफी और प्रोत्साहन पर रकम का फायदा बँको की ओर से सीधे तोर पर दिया जा रहा है । उन्हे बँक की ओर से किसानों के नोंदणीकृत टेलिफोन से एसएमएस भेजा जाएगा ।  
जिन किसानों की ऑनलाईन आवेदन भरते समय या बँक की जानीब से कर्ज के बारे में जानकारी भरते समय कुछ गलतियॉं  हो गई हो ऐसे किसानों को जानकारी तहसील स्तरीय समिती की निगराणी में दुरुस्त करने काम हो रहा है ।  जिसके फलस्वरुप बाकी बचे हुए सभी पात्र किसान इस योजना से वंचित नही रहेंगे ।  साथही किसानों इस योजना का पुरी तरह से फायदा देने के लिए सरकार और प्रशासन की ओर से पुरी सावधानी बरती जा रही है ।  

Loan waiving benefits 82,538 farmers of the district to the tune of Rs. 175.10 crore.


Osmanabad, Dec 12, 2017:  Under the  Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana, the Osmanabad District Central Cooperative Bank’s 34599 farmers’  loan has been waived off by the State Govt  in  a historical   decision.
The State Govt.  has transferred  Rs. 175.10 crore  to  34599  farmers’ bank accounts. These farmers  at present have been  found suitable for loan waiving in the district.  This was  disclosed by the ODCC Bank’s MD Vijay Ghonse Patil. He said that  of the Rs. 175.10 crore, Rs. 148.90 crore  have been transferred to 23129   loan holders’ bank accounts and Rs. 26.19 crore  will be transferred to   11470 incentive  loan holders.
     Under the loan waiving scheme,  three green lists have  been declared, 82,538 farmers have been, after verification, found suitable for loan waiving.  These qualified farmers have been  so far  waived off farm loan to the tune of Rs. 175Crores 10 lacs 47 thousand 294

Under the  Chhatrapati Shivaji Maharaj  Shetkari Samman Yojana,  the farmers who had availed  farm loans from the ODCC Bank and nationalized banks, the State Govt. has so far transferred Rs. 19,000 crore in the bank accounts of 41 lakh farmers in the state.  In all 77 lakh farmers had applied for loan waiving. After verification, 69 lakh farmers have been found suitable  for loan waiving.  The process of  transferring loan amount of these farmers is underway in the state.  It is learnt that the State Govt. will  even waive farm loan of the   farmers who have not applied for loan waiving. Un to the last is the aim of the government for loan waiving.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया








उस्मानाबाद,दि.12:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील श्री. सिध्देश्वर अर्जुन शेलार, रा. मेडसिंगा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 81 हजार 560 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, या कर्जमाफीमुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले, या कर्जमाफीमुळे थोडे-फार सुधारण्याची संधी उपलब्ध झाली.  कर्जमाफी शासनानं योग्य आणि चांगली दिली आहे त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच श्री. दिपक तुकाराम रणदिवे, रा. सारोळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 7 हजार 513 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, कर्जमाफी शासनानं केल्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. 
तर सारोळा बु. ता. जि. उस्मानाबाद येथील  श्री. प्रमोद आंबऋषी कठारे, यांची   रु. 10 हजार 580 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, कर्जमाफीचा शासनानं घेतलेला निर्णय योग्य आहे. अल्पभूधारक, गोर-गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आत्तापर्यंत अशी कर्जमाफी झालीच नव्हती. त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. 
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील श्री. पांडूरंग तुकाराम झामणे, यांची रु. 96 हजार 627 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, यांना 07 एकर शेती असून कर्जमाफीचा शासनानं घेतलेला निर्णय कळाल्यानंतर यांना आनंद झाल्याने त्यांनी साखर वाटून शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच श्री. दामोदर भाऊ ढवण, रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 30 हजार 576 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, यांना 01 हेक्टर 88 आर शेती असून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.   
तर श्री. सुजित चंद्रसेन शेंडगे, रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 24 हजार 126 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, त्यांनी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत.
आणि श्री. बालाजी दौलतराव पाटील, रा. देवळाली, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 17 हजार 318 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत.

अशा प्रकारे शासनाने घेतलेल्या कर्जमाफी योजनेचा जिल्हयातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रियांद्वारे मनोगत व्यक्त करुन शासनाचे आभार मानले आहेत.    

उस्मानाबाद जिल्ह्यात 34 हजार 599 शेतकऱ्यांना 175 कोटीची 10 लाखाची कर्जमाफी


उस्मानाबाद,दि.12:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत पात्र कर्जदार असलेल्या  34 हजार 599  शेतकऱ्यासाठी आतापर्यंत  शेतकऱ्यांना 175कोटी 10 लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी थकबाकी कर्जदार 23 हजार 129 शेतकऱ्यांसाठी 148 कोटी 90 लाख रुपये तर प्रोत्साहनपर कर्जदार 11 हजार 470 शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 19 लाख रुपये रक्कम कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या आतापर्यंत तीन ग्रीन यादया जाहीर  झाल्या आहेत. जिल्ह्यातील 82 हजार 538 शेतकरी या योजनेंतर्गत पात्र ठरले आहेत. यात पात्र कर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत 175 कोटी 10 लाख 47 हजार 294 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.

            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून  या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून  छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यापैकी जवळपास41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून  शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बाईट